रामायणाचा डोळस आस्वाद
ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या ‘वाल्मीकिरामायणा’वरील प्रवचनांचे पुस्तक नुकतेच साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले. शेकडो वर्षांपासून भारतीय जनमानसाच्या मनावर राज्य करणारी रामकथा मूळ स्वरूपात आजच्या संदर्भात सांगितली असल्याने तरुण पिढीलाही हे पुस्तक रोमांचक वाटेल. या पुस्तकाला चितळे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश.......